प्रतिनिधी: महाराष्ट्रातील कारवाई ऑपरेशन कमळ प्रक्रिया आहे हे जनतेला कळत आहे
-ही कारवाई झाली जी माहिती समोर आली, ही कारवाई आकसाने राजकीय दृष्टिकोनातून झाली
-MMRDA खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय 2013 मध्ये घेतलं
- सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपन्या मिळून पॅनेल बनवलं
-कंत्राट आलं 2014 मध्ये ,सहा कंपन्या ह्यात आल्या - प्रत्येक कंपन्यांना
-2014-2017 तीन वर्षे होत
-पुन्हा कंत्राट दिल2017-2020 या दोन्ही वेळी टॉप सिक्युरिटी ला काम केलं
-प्रत्येक कंपनीला 20 लाख दर महिन्याला दिल
-175 कोटी कंत्राट मिळालं हे चुकीचं
-आतापर्यंत अडीच कोटी च वर्षभर मिळाले असतील
-चौकशी व्हावी,मुळापर्यंत पोहचावे - हे कंत्राट कोणी दिल? MMRDA ने
- हे कंत्राट महाविकास आघाडीने दिले नाही
- मग ग्या पाच वर्षात मुख्यमंत्ती आणि नगरविकास मंत्री कोण होते
-देवेंद्र फडणवीस - मग हे कंत्राट कोणी दिल याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिला पाहिजे
-2014 ते 2017 मध्ये जाही चुकीचं तर 2017 मध्ये पुन्हा याच कंपनीला कंत्राट कस दिल?
-लाच देण्याचा किंवा घेण्यासाब प्रयत्न झाला तर याच उत्तर फडणवीस यांनी दिल पाहिजे - कंत्राट देणार फडणवीस यांनी आणि सौमया म्हणतात हफ्ता जाणार सरनाईक यांना?
- सरनाईक मुख्यमंत्री होते की मंत्री?
-सरनाईक यांचा नगरविकास खात्याशी काय संबंध? - काल ED ने पहिल्यांदाMMRDA ला विचारलं
- यातून पूर्वग्रह दोषीत आहे हे दिसत
- कंत्राट कोणी दिल त्या राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी का नाही होत?
- ही चौकशी करावी
-2014-2017 पूर्णवेळ फडणवीस मुख्यमंत्री होते
काही चुकीचं असत तर 2017 ल दिल असत
