जनतेज न्युज

गोंदियात परतीच्या पावसामुळे कापणीला आलेले धानपीक जमिनदोस्त; तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी, गोंदिया -यावर्षीच्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला…

शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडीगोद्री येथे फटाके फोडून स्वागत

प्रतिनिधी, जालना : मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेली नुकसान…

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

प्रतिनिधी, सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पापरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे ऐन काढणीला आलेली अडीच एकर केळी बाग जमीनदोस्त…

संकटांचा सामना करुन मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला, अवघा दोन रूपये किलो भाव

प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे नगदी पीक म्हणजेच कांदा व द्राक्ष आहे.  मात्र गेल्या…

मिरचीला भाव गडगडले तरीही शेतकरी लागला मिरची लागवडीला

प्रतिनिधी, संभाजीनगर : सध्या वातावरणातील बदल पाहता पाऊस नाही पाणी कमी शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान होत…

उन्हाळी भुईमूग शेंगाना कृ.उ.बा.स कडुन योग्य भाव मिळत नसल्याने नागरिक त्रस्त

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली असल्याने भुईमूग शेंगांची आवक ही…

वाढत्या तापमानामुळे केळी बागांवर संकट ; शेतकरी चिंतेत

प्रतिनिधी, जळगाव : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकरी भयभीत झाले होते. तर…

शेतकऱ्यांनी वाढत्या उष्णतेसाठी आंब्याच्या झाडांना चांगले सिंचन करणे गरजेचे आहे, फलसंशोधकाचे धडे

प्रतिनिधी, औरंगाबाद : हिवाळ्याच्या शेवटी पासून आंब्याच्या झाडांना मोहर यायला सुरुवात होते यंदा अनेक झाडांना मोहर…

रभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याने शेतकरी चिंतेत

प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची लागवड केली आहे.  या वर्षी हरभरा पिकांची वाढ…

कृषिमंत्रीअब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी , औरंगाबाद : सिल्लोड,सिल्लोड महोत्सव 2023 तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त…