जनतेज न्युज

थाळनेर पोलिसांनी अवैध दारू बनविणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

धुळे-: शिरपूर तालुक्यातील सावेर शिवारामध्ये एका शेतात असलेल्या झोपडीमध्ये अवैधरित्या दारू बनविली जात असल्याची माहिती थाळनेर…

लेंडी प्रकल्प ग्रस्ताचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण न्यायालयाच्या आदेशाला संबंधित अधिकाऱ्यांची केराची टोपली

नांदेड . दिनांक. मुखेड तालुक्यातील पुनर्वसन व संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयीन आदेश असताना सुद्धा संबंधित…

फ्रेसेनियस काबी कंपनीच्या विरोधात मनसेचे खळखट्टाक आंदोलन

पुणे-फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामगार विरोधी धोरणामुळे मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे यांनी कंपनीच्या पुणे येथील…

आमच्या जिल्ह्यात “सामना” पेपर येत नाही -सामना कोण वाचतो ? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल

सिंधुदुर्ग मध्ये बोलताना शिवसेनेचे मुखपत्र “सामनावर” केली टीका सिंधुदुर्ग – कोकण दौऱ्यावर असलेले धनगर समाजाचे नेते…

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ने सन्मानित करावे अशी मागणी दलित महासंघाने जिल्हाधिकार्यालय समोर केली.

औरंगाबाद: दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या…

नियमभंग करणाऱ्या आस्थापना सील करा शौचालयाची साफसफाई, निर्जंतुकीकरणावर भर द्या – आयुक्त डॅा. शर्मा

प्रतिनिधी , कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रभाग समिती स्तरावरील कामाची…

राज्यात कोरोना वाढतो आहे परिस्थिती चिंताजनक आहे.

जळगांव – राज्यात कोरोना वाढतो आहे परिस्थिती चिंताजनक आहे असे माननीय मुख्यमंत्री नी देखील सांगितले आपण…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा निषेध केला.

प्रतिनिधी ,औरंगाबाद: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अमिताभ बच्चन त्यांचा जिल्हाधिकार्यालय…

रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्यालय समोर पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात घोषणाबाजी केली.

प्रतिनिधी , औरंगाबाद: गेल्या काही दिवसापासून पेट्रोल डिझेल आणि गॅस त्यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे…

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ठाम पणाने मांडावी अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी केली आहे.

जालना:मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ठाम पणाने मांडावी अशी…