जनतेज न्युज

तणनाशकाच्या दरात दुपटीने वाढ; शेतकरी त्रस्त

प्रतिनिधी, वर्धा : तणनाशक चे दर प्रति लीटर 620 रू आहेत मागील वर्षी पेक्षा या वर्षी…

गुऱ्हाळे येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर संपन्न

प्रतिनिधी, नाशिक : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाचे औचित्य साधुन कृषि विभागामार्फत गुऱ्हाळे…

फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारचे फुल येत असतात त्याफुलांमध्ये जास्त लागणारे झेंडूचे…

सततच्या पावसामुळं शेती पिकांचं नुकसान

प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील काही भागात सततच्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात दररोज…

महावितरण कार्यालय शेतकऱ्यांना जळालेले ट्रान्सफार्मर भरून देईना; ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप

प्रतिनिधी, जालना : जालन्यातील मस्तगड येथील महावितरण कार्यालयातून विजेचे ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याचा आरोप बदनापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी…

एफआरपी भाव वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेक – सुरेश काळे

प्रतिनिधी, जालना : कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’त प्रतिटन १५० रुपयांची वाढ करण्यात…

नायगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतीचे नुकसान

प्रतिनिधी, नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे  पावसाचे पाणी शेतामध्ये…

खसाळा राख बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले – आर.विमला,जिल्हाधिकारी नागपूर

प्रतिनिधी, नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा फुटला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग…

जिल्ह्यातील शेतकरी संकटात : पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी म्हणजेच बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेली…

13 जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन – राजू शेट्टी

प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज श्री क्षेत्र जोतिबा…