प्रतिनिधी, अहमदनगर : अहमदनगर जिल्हातील भुईमुग, बाजरी, सोयाबीन, वटाना, मका या खरीब हंगामातील पेरन्या अंतिम टप्पात…
श्रेणी: कृषी
समृद्धी महामार्गा लगत असलेल्या शेतात ये – जा करण्यासाठी रस्ता द्या शेतकऱ्यांची मागणी
प्रतिनिधी, वर्धा : वर्धा मांडवा मार्गावर असलेल्या झाडगाव,दिग्रस व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती सदर मार्गावरून गेलेल्या समृद्धी…
पाऊस नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट – दीपक साळुंखे कृषी अधिकारी
प्रतिनिधी , जळगाव : तालुक्यात जून महिना संपल्यानंतरही पावसाचे पाहिजे त्या प्रमाणात आगमन झालेला नाही परंतु…
अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार ; कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो
प्रतिनिधी, वर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन…
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचे आयोजन
प्रतिनिधी, नांदेड : माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै…
विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा ; पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली
प्रतिनिधी, नागपूर : विदर्भात मानसून अगदी वेळेवर दाखल झाला होता. मात्र,त्यानंतर या १५ दिवसांमध्ये कुठेही मुसळधार…
महाबीज महामंडळाकडून वडगाव सिध्देश्वर येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेऊन कृषीदीन साजरा
प्रतिनिधी, उस्मानाबाद : बियाण्यासाठी शेतकऱ्यांची खात्री असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने १ जुलै कृषीदिनानिमीत्त उस्मानाबाद तालुक्यातील…
जो पर्यंत जमिनीमध्ये 65 मिलिमीटर पर्यंत ओलावा होत नाही तो पर्यंत पेरणीची घाई करू नये – डॉ. रामचंद्र साबळे
प्रतिनिधी, पुणे : राज्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला आहे. तरी राज्यात अनेक भागात पाऊसाने…
प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन, धुवाधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
प्रतिनिधी, वर्धा : प्रदीर्घ विश्रांतीनंतर वर्धा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक…
तासगाव कारखान्याच्या थकीत उस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा
प्रतिनिधी, सांगली : तासगाव कारखान्याच्या थकीत उस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज बुधवारी तहसीलदार कार्यालयावर…
